आई ही प्रत्येकाच्या जीवनासाठी अत्यंत महत्वपूर्ण असते.तिच्यामूळे संपूर्ण जग जिंकण्याचे सामर्थ्य मानसात येते.
छत्रपती शिवरायांना त्यांच्या आईने म्हणजेच माँ जिजाऊने घडवले.
एखाद्या बाळाला काही लागल तर सगळ्यात जास्त दु:ख आईला हाेत.आईच मन विशाल सागरासारख आसत.
आपल्या मूलाच्या सुख-दु:खात ती सगळ्यात सहभागी आसते.
छत्रपती शिवरायांना त्यांच्या आईने म्हणजेच माँ जिजाऊने घडवले.
एखाद्या बाळाला काही लागल तर सगळ्यात जास्त दु:ख आईला हाेत.आईच मन विशाल सागरासारख आसत.
आपल्या मूलाच्या सुख-दु:खात ती सगळ्यात सहभागी आसते.